अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! 334 कोटींची मदत मंजूर; कोणत्या जिल्ह्यांना मिळणार लाभ?
राज्यात गेल्या काही महिन्यांत झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे हजारो शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. विशेषतः कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांना मोठा फटका बसला होता. अशा परिस्थितीत राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेत एकूण 334.98 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे लाखो शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार मिळणार आहे. … Read more